PostImage

Shivendra Daharwal

May 27, 2024   

PostImage

Sarkari Yojna: महिलाओं के लिए भारत सरकार की योजनाएं: लाभ …


Sarkari Yojna: जय हिंद दोस्तों! आज हम चर्चा करेंगे भारत सरकार द्वारा महिलाओं के लिए चलाई जा रही योजनाओं के बारे में। इन योजनाओं का उद्देश्य महिलाओं को सशक्त बनाना और उनके जीवन को बेहतर बनाना है। आइए जानते हैं इन योजनाओं के लाभ और महत्वपूर्ण जानकारी।

महिला आरक्षण बिल (Women's Reservation Bill)
मोदी सरकार ने 27 साल के इंतजार के बाद महिला आरक्षण बिल को राज्यसभा और लोकसभा में पारित कर दिया है। यह बिल 2029 के चुनाव से लागू होगा और लोकसभा व विधानसभा में महिलाओं को 33% आरक्षण दिया जाएगा। इससे राजनीतिक क्षेत्र में महिलाओं की भागीदारी बढ़ेगी।

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana)
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना के तहत 2016 से अब तक 10 करोड़ से अधिक महिलाओं को गैस सिलेंडर का मुफ्त कनेक्शन दिया गया है। इस योजना का उद्देश्य ग्रामीण और आर्थिक रूप से कमजोर वर्ग की महिलाओं को स्वच्छ ईंधन प्रदान करना है।

जनधन खाता योजना (Jan Dhan Yojana)
जनधन खाता योजना के तहत महिलाओं और पुरुषों दोनों के लिए जीरो बैलेंस पर खाता खोला जा सकता है। इस योजना के तहत सरकार 1 लाख रुपये तक का फ्री इंश्योरेंस भी प्रदान करती है। अब तक 51 करोड़ से अधिक खाते खोले जा चुके हैं, जिनमें से कई खाते महिलाओं के नाम पर हैं।

मैटरनिटी लीव (Maternity Leave)
गर्भवती महिलाओं को अब 26 हफ्तों की मैटरनिटी लीव दी जाती है। इस दौरान उन्हें पूरी सैलरी भी मिलती है, जिससे वे बिना किसी आर्थिक परेशानी के अपने स्वास्थ्य का ख्याल रख सकें।

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (Pradhan Mantri Matru Vandana Yojana)
इस योजना के तहत गर्भवती महिलाओं को 12,000 रुपये की सहायता राशि दी जाती है, जो सीधे उनके बैंक खाते में जमा होती है। इसका उद्देश्य गर्भावस्था के दौरान महिलाओं को वित्तीय सहायता प्रदान करना है।

शौचालय निर्माण योजना (Swachh Bharat Mission: Toilet Construction Scheme)
स्वच्छ भारत मिशन के तहत हर घर में शौचालय निर्माण के लिए 12,000 रुपये की सहायता राशि दी जाती है। इस योजना का उद्देश्य महिलाओं को स्वच्छता और सुरक्षा प्रदान करना है।

मुद्रा योजना (Mudra Yojana)
मुद्रा योजना के तहत महिलाओं को 50,000 रुपये से लेकर 10 लाख रुपये तक का लोन बिना गारंटी के दिया जाता है। यह लोन महिलाओं को अपना व्यवसाय शुरू करने या उसे बढ़ाने में मदद करता है। अब तक 40 करोड़ से अधिक लोगों को मुद्रा लोन दिया गया है, जिनमें 40% लाभार्थी महिलाएं हैं।

निष्कर्ष (Conclusion)
महिलाओं के लिए ये सरकारी योजनाएं उन्हें आत्मनिर्भर और सशक्त बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभा रही हैं। इन योजनाओं का सही ढंग से उपयोग करके महिलाएं अपने और अपने परिवार के जीवन स्तर को सुधार सकती हैं। अगर आपको यह जानकारी उपयोगी लगी, तो इसे शेयर करना न भूलें!


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 31, 2024   

PostImage

विहीर अनुदान चार लाख रुपये,प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घ्यावा


महाराष्ट्र सरकारने सिंचनाची सोय व्हावी म्हणून मागेल त्याला विहीर या धर्तीवर योजना राबविणे सुरू केलेले आहे.तरी राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी कळकळीची विनंती रमेश चौखुंडे यांनी केलेली आहे.

मागेल त्याला शेततळा याच धरतीवर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी चार लाख रुपये अनुदानावर विहीर योजना सुरू केलेली आहे.आणि ह्या योजनेचा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे,कारण शेती आणि पाणी हा एक सामायिक कार्यक्रम असल्यामुळे.शेतकऱ्यांनी आपाआपल्या शेतामध्ये विहिरीचे खोदकाम करून आपाआपली शेती अधिक बळकट करावी,हीच अपेक्षा.

प्रत्येक ग्रामपंचायतीकडून किमान 15 लाभार्थी निवडणे,असे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले आहे.तरी पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी एका ग्रामपंचायतीकडून 15 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो,तरी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी कळकळीची विनंती रमेश चौखुंडे यांनी शेतकऱ्यांना केलेली आहे.

या योजनेचा लाभ ग्रामपंचायत सचिवाकडे किंवा आपल्या स्वतःच्या शेतामधून ऑनलाइन पद्धतीने करू शकता आणि याचा लाभ तीन टप्प्यांमध्ये मिळवता येते तरी शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त पद्धतीने याचा लाभ घेऊ शकतो.

 

 

  •  या योजनेचा लाभ खालील प्रमाणे मिळतो

 १) पहिला अनुदान विहीर खोदकामापूर्वी 

 २) दुसरा अनुदान विहीर खोदकाम 30 ते 60 टक्के झालेले असताना .

 ३)  तिसरा अनुदान खोदाई पूर्ण झाल्यावर पूर्ण अनुदान दिले जाईल.

ज्या शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये ऑनलाईन करता येत नसेल तर ग्रामपंचायती सचीवाकडे आपल्या नावाची नोंदणी करता येऊ शकते.फक्त शेतकरी बांधवांना एवढीच विनंती करू इच्छितो की,विहीर खोदकामाचा आदेश येईपर्यंत विहिरीचे खोदकाम करूनये.अन्यथा विहिरीचे अनुदान ना मंजूर होऊ शकते,याची काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी.

प्रत्येक ग्रामपंचायतमधील रोजगार सेवक यांच्याकडे सविस्तर माहिती उपलब्ध आहे त्यांच्याशी संपर्क साधावा.

 

  • विहीर खोदकामाला लागणारे कागदपत्र 

शेतकऱ्यांचा सातबारा,नमुना आठ अ व जॉब कार्ड इत्यादी कागदपत्रे घेऊन अपलोड करू शकता किंवा ग्रामपंचायतकडे स्वतः जाऊन जमा करू शकता.

 

आणखी वाचा : भूसंपादनामूळे कोनसरी परिसरातील शेतकरी उद्वस्थ होणार

 

ज्या जागेवर विहिरीचे बांधकाम करायचे आहे त्या जागेची पाहणी लघु पाटबंधारे शाखा अभियंता कडून किंवा उपअभियंताकडून सर्वप्रथम जागेची तपासणी केल्या जाईल आणि त्यानंतर विहीर अनुदानाला स्वरूप प्राप्त होईल.तरी शेतकरी बांधवांनी कसल्याही प्रकारची शंका कुशंका उपस्थित न करता सदर योजनेचा लाभ घ्यावा,अशी विनंती राज्यातील तमाम शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.